पश्चिम आशियातील तणावपूर्ण स्थितीच्या पार्श्वभूमीवर, ‘ग्रीन आशा’ हे एलपीजी वाहून नेणारे भारतीय जहाज यशस्वीरित्या भारत देशात दाखल झाले आहे. सुमारे १५ हजार टन एलपीजी घेऊन आलेले हे जहाज भारतीय नौदलाच्या देखरेखीखाली सुरक्षित मार्गक्रमण मुंबईलगतच्या उरण तालुक्यातील जेएनपीए बंदरात सुरक्षितपणे पोहोचले.
गेल्या सुमारे ४० दिवसांपासून इराण आणि अमेरिका-इस्त्रायल यांच्यातील युद्धस्थितीत या जहाजाचे सुरक्षित आगमन हे भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. ‘ग्रीन आशा’ने इराणमधील लारक, केशम आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीचा संवेदनशील सागरी मार्ग यशस्वीरित्या पार केला. होर्मुझचा तणावपूर्ण मार्ग जहाजाने कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण केला आहे.भारतच्या रणनीती मुळे इंधन व कर्मचारी सुरक्षितपणे भारतात पोहोचले आहेत.
जेएनपीए बंदरातील बीपीसीएलच्या लिक्विड जेट्टीवर हे जहाज उभे करण्यात असून हा एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. आखातात व्रातात युद्धाला सुरुवात झाल्यापासून जेएनपीए बंदरात पोहोचलेले एलपीजी वाहून आणणारे हे पहिलेच जहाज आहे.
‘ग्रीन आशा’ जहाजाच्या सुरक्षेसाठी भारतीय नौदलाने सतत निरीक्षण ठेवले होते. नौदलाच्या मार्गदर्शनाखाली हे जहाज सुरक्षित भारतात दाखल झाल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे सुरक्षित पोहोचलेले हे नववे भारतीय जहाज असल्याची माहिती देण्यात आली. ‘ग्रीन आशा’चे सुरक्षित आगमन हे केवळ एक यशस्वी सागरी ऑपरेशन नाही, तर भारताच्या ऊर्जासुरक्षेचा मजबूत आधार असल्याचे सांगण्यात आले.या जहाजचे जेएनपीए मध्ये मोठया उत्साहात स्वागत करण्यात आले.
शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन
3 hours ago
अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा जालना जिल्हा दौरा
3 hours ago
मान्सून पूर्वतयारीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज मोती तलाव येथे आपत्कालीन शोध व बचाव साहित्याची रंगीत तालीम संपन्न
3 hours ago
जाफ्राबादमध्ये थरारक घटना; मिरची व्यापारी शेख मोहसीन यांची हत्या
3 hours ago
टेंभुर्णी चे आदर्श शिक्षक शेख जमीर यांचा आदर्शवत उपक्रम, जुन्या सहकाऱ्यांना व अधिकाऱ्यांना भेटून नवा उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न
16 hours ago
मनसेच्या निवेदनाला यश ; जाफ्राबाद पंचायत समितीला अखेर गटविकास अधिकारी
18 hours ago
प्राणी व पशु पक्षांसाठी, झाडावर, जमिनीवर पाणी साठवण करा — दुर्गेश बनकर.
18 hours ago
उत्पादन खर्च दुप्पट झाल्याने बळीराजा आक्रमक, हमीभावाने शेतकऱ्यांचा माल विकत घेणे, कृषी कर्जाची व्यवस्था निर्माण करणे, गरजेचे
18 hours ago
डिझेल पेट्रोल टंचाई मुळे मिरची उत्पादक शेतकरी प्रचंड तणावात! सरकारने व्यापार्यांना सवलत देवुन किंवा हमीभावाने हिरवी मिरची खरेदी करून निर्यात करण्याचे नियोजन करावे! – बोरसे गुरुजी
1 day ago
नवघर येथील एपीएम टर्मिनल कंपनीतील देव इंटरप्रायजेसच्या कामगारांना २०,००० रुपयांची भरघोस पगार वाढ,