pub-7425537887339079
Breaking
ब्रेकिंग

पुराच्या पाण्यात अडकलेल्या विरेगाव येथील 14 नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले

0 3 8 4 4 1

जालना/प्रतिनिधी,दि.22 

 जालना जिल्ह्यात सर्वत्र दि. 22 सप्टेंबर, 2025 मध्यरात्री जोरदार अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीमुळे विरेगाव येथील 14 नागरिक पुरात अडकले होते असता जालना विधानसभा मतदारसंघाचे आमदार अर्जुनराव खोतकर आणि जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांनी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन अग्निशमन दलाच्या जवानांच्या सहाय्याने पुरात अडकलेल्या 14 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 3 8 4 4 1

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे